पावनखिंड-विशाळगड मोहीम सहसा पावसाळ्यात आयोजित केली जाते, परंतु यावेळी ही मोहीम प्रत्यक्ष खिंडीच्या ऐतिहासिक मार्गाने आयोजित करण्यात येत आहे. ही तीच खिंड — जिथे बाजीप्रभू देशपांडे आणि ३०० बांदल मावळ्यांनी मृत्यूला देखील थांबवून ठेवत स्वराज्यासाठी अद्वितीय
पावनखिंड-विशाळगड मोहीम सहसा पावसाळ्यात आयोजित केली जाते,
परंतु यावेळी ही मोहीम प्रत्यक्ष खिंडीच्या ऐतिहासिक मार्गाने आयोजित करण्यात येत आहे.
ही तीच खिंड — जिथे बाजीप्रभू देशपांडे आणि ३०० बांदल मावळ्यांनी मृत्यूला देखील थांबवून ठेवत स्वराज्यासाठी अद्वितीय बलिदान दिले.
अत्यंत दुर्मिळ व मर्यादित संख्येने आयोजित केली जाणारी ही ऐतिहासिक मोहीम आहे.
⏳ म्हणून लवकरात लवकर तुमची जागा Confirm करा !
9325336040