Vinayak Patil
January 23, 2026 at 07:27 AM
मुंबई वरून रात्री 10 वाजता ट्रेन ने निघाल्या वरती रोहा मधून रात्री२.३० ला पाचाड पर्यंत जायला गाडी अथवा वडाप असते काय? म्हणजे ४.३० पर्यंत तिथे पोहचेल व रायगद् चढायला सुरुवात लवकर करता येईल.
मुंबई वरून रात्री 10 वाजता ट्रेन ने निघाल्या वरती रोहा मधून रात्री२.३० ला पाचाड पर्यंत जायला गाडी अथवा वडाप असते काय?
म्हणजे ४.३० पर्यंत तिथे पोहचेल व रायगद् चढायला सुरुवात लवकर करता येईल.
0 Likes
4 Comments97 Views